माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
October 11, 2007
आठवणी
आठवणी जाग्या व्हाव्यात, जसे पाण्यात उठतात तरंग उठतात, विरतात सतत, पाण्याच अस्तित्व मात्र अभंग
2 comments:
वा.. ..
या श्यामली ताई :)
Post a Comment